भारत हा लोकशाही देश कसा आहे?www.marathihelp.com

भारतामध्ये लोकशाही शासनप्रणाली बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहे. राजेशाही जरी होती तरी गावपातळीवर गावातील पंचायत गावाच्या शासनासंबंधी सर्व निर्णय घेत असे. राजाची जबाबदारी मुखत्वे संरक्षण व दोन किंवा अधिक गांवामधील तंट्याबाबत असे. सध्याची व्यवस्था पश्चिमी देशाकडून घेतली आहे व तीमध्ये त्रुटी आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:48 ( 1 year ago) 5 Answer 39227 +22