सागरी विमा महत्त्वाचा का आहे?www.marathihelp.com

सागरी विम्याचे महत्व
हे सहाजिक आहे की यांच्या अपघातीनंतर त्याच्या दुरुस्तीसाठी खूपच खर्च येऊ शकतो किंवा एखाद्या अपघातात किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये जहाज बुडाले तर कंपनीला मोठे नुकसान होऊ शकते. अशावेळी त्या नुकसानाला संरक्षण देण्यासाठी सागरी विमा अतिशय महत्त्वाचा ठरतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:27 ( 1 year ago) 5 Answer 61192 +22